RSS

ब्लॉग निर्मितीचा उद्देश

      जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलवण्यासाठी…
      जिल्हा परिषद शाळा कधीही मागे नव्हत्या आणि नसणार …. अशा शाळेत नेहमीच कृतीशील, होतकरू, नवोपक्रमशील शिक्षक असतात . जेवढे वरिष्ठ अधिकारी आहेत माझ्या मते सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेतीलच आहेत . कारण त्यांनी या शाळेत समाजोपयोगी शिक्षण घेतले आहे .
       विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर फक्त जिल्हा परिषद शाळेचीच निवड करा. आणि आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी त्याला मदत करा .

      आपले काही मत असल्यास नक्कीच शेअर करा.
. . धन्यवाद …

 

यावर आपले मत नोंदवा